Surprise Me!

' हे ' आहे Bhutan सरकारच्या पाणी रोखण्यामागचं खरं कारण ! Assam Farmers Water | India News

2021-09-13 1 Dailymotion

चीन आणि नेपाळ बरोबर भारताचा सीमा विवाद सुरु असतानाच गुरुवारी 25 जून ला भारताच्या अडचणी वाढवणारी आणखीन एक बातमी आली कि भूतानने भारतात आसामच्या सीमेवर असलेल्या एका गावांच पाणी अडवलं आहे. भूटान सरकारच्या विदेश मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलय की भूटाननं भारताच्या कुठल्याही गावाचं पाणी अडवलं नाही. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की नदीच्या पाण्यावरून गैरसमज निर्माण झाला होता जो आता दूर झालाय.,पहा हा सविस्तर विडिओ - <br />#lokmat #Indianews #assamfarmerswater #Bhutan <br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon